आयुष्यात खूप माणसे भेटतात, वार्याच्या झुळूकेप्रमाणे येतात आणि जातात, पण काही अशी असतात, जी मनात जागा घेतात. हीच गोड माणसे जिवनाचा अर्थ सांगतात, ओठांवर हसू खुलवतात आणि अश्रू पण पुसतात. कधी हक्काने चेष्टा मस्करी करतात, तर मध्येच भाऊक होतात. पण तीच माणसे अशी असतात जी या जगात आपली असतात..........
No comments:
Post a Comment